Monday, 8 May 2017


उन्हाळ्यामध्ये माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तिथे पक्ष्यांचा व प्राण्यांचा कोण विचार करतय?
पर्यावरण सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज ता. करमाळा जि. सोलापूर येथील योजना प्रमुख श्री. कल्याणराव साळुंखे सर व विद्यार्थी पक्ष्यांना पाणी व अन्नाची सोय करण्यसाठी धडपडत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टी सुरु असताना सुद्धा कामाची जबाबदारी वाटून घेवून शिक्षक व विद्यार्थी काम करत आहेत.
सदर उपक्रमाची दखल दै. दिव्य मराठीने घेवून याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध केली.



No comments:

Post a Comment